जेव्हा रात्री मुसळधार पाऊस पडत असता....
सगळे जन मस्त थंडा व्याक पांघरूण घेवन निजलेले असतात.....
तेव्हा आमची एक नजर नदीच्या पाण्याकडे
आणि दुसरी नजर समुद्राच्या लाटांकडे असता......
पावसाच्या कहारान आमचे माड उन्मलान पडतत....
घरचा छप्पर आंब्याचे फांद्ये पडान मोडता....
तेव्हा मदत करुक गावकरी धावता...
एकमेकाचा घर आणि संसार गावातले लोक सावरतत
सगलो गाव एक कुटुंब म्हणान रवतत....
ना शेती ना गुरा ढोरा....ना लाल माती...
ह्या गावात फक्त रूपेरी वळू...आणि माश्याचि आमटी...
नदी आणि समुद्रान वेढलेलो देवबाग ह्यो गाव...
हयल्या लोकांका आणि निसर्गसौंदर्याक कधी इसराक जावचा नाय.
--सचिन आचरेकर
No comments:
Post a Comment